मंगळवार, ४ जानेवारी, २०११

शरयू-गंगा मिलन

ब्रह्मा
मरिची
कश्यप
आदित्य
वैवस्वत मनु
इक्ष्वाकु
शाषद
पृथु
आर्द्र
श्रावस्त
प्रसेनजित
मांधाता
अनरण्य
वसुमत
सत्यव्रत
हरिश्चंद्र
वृक
बाहू-असित
शक-हैहय-यवन-तालजंघ त्रासास कंटाळत,
असित वनात निघून जात,
गर्भित दोन पत्नीस सोडून मरणास कवटाळत,
असित पत्नी कालिंदी सतीस जाण्यात पण,
च्यवन आश्रय देत,
पुत्र सगर विष-उत्पन्न होत,
भृगु आशीर्वचन देत,
भार्या-सगर सुमतीस साठ हजार पुत्र होत,
विदर्भ कन्या सगरपत्नीस असमंजस होत,
शरयू नदीत असमंजस योगभ्रष्ट होत,
असमंजस वनात योगी होत,
अंशुमान सगरपौत्र होत,
आग्न्येस्त्र सगर ब्रह्माकडून प्रदापित करत,
सगर शक, यवन, हैहय, तालजंघ नष्ट करत,
हैहय वशिष्ठ शरण जात,
सगर हैहायास अभय देत,
सगर-अंशुमान अश्वमेध यज्ञ रचत,
इंद्रास देवेन्द्रपद डगमगलेले दिसत,
विष्णुरूपी कपिल आश्रमात अश्व चोरून लपवत,
वीर सगर षतशत-सहस्त्रक पुत्र समुद्र लोटत,
पातळी कपिलधामी अश्व बघत,
अखंड अविरत कपिलतपस्या खंडित होत,
सगर पुत्र भस्म होत,
अंशुमान विनीत होत,
कपिल ऋषी उ:शाप देत,
अंशुमनपुत्र दिलीपची तपस्या असफल होत,
अंशुमनपौत्र भगीरथ तपस्यास पूर्णत्व प्राप्त करत..
सागर नाम समुद्रास मिळत,

गंगा अवतरणार असेल तर


 
शरयू गंगेस उपनदी होणार..

शरयू नदी गंगेस अतिप्राचीन पण मार्ग सुधारित प्रवाहित होते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...